
महागाईच्या संकटात खरीप हंगाम तोंडावर आला आहे. शेतकऱ्यांची सर्वात मोठी अडचण म्हणजे बियाण्याची उपलब्धता. वाराणशीमधीलप्रकाशसिंह रघुवंशी या शेतकऱ्यांनं देशी बियाण्याचा `कुदरत` उपाय काढला आहे. गहू,...
6 May 2022 7:57 PM IST

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून राज ठाकरे यांनी सातत्याने ज्या भूमिका बदलल्या त्या पाहता या पक्षाच्या भवितव्याची काळजी वाटतेय. जागतिक रंगभूमी दिनानिमित्त सर्वात मोठा 'नटसम्राट' म्हणून राज...
3 April 2022 11:00 PM IST

बेहोशोबी मालमत्तेचा आरोप असलेले मंत्री नवाब मलिक यांच्याकडून आता खाती काढून राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडे देण्यात आली. त्यामुळे मलिक बिनखात्याचे मंत्री झाले आहेत. मंत्रीमंडळाचे घटनात्मक अधिकार...
18 March 2022 7:15 PM IST

भाजप किंवा केंद्र सरकारविरोधात असलेल्यांना नामोहरम करण्यासाठी किंवा बदला घेण्यासाठी सीबीआय, आयकर खाते, सक्तवसुली संचलनालय (ईडी) या तपास संस्थांचा वापर होत आहे, असा आरोप विविध राजकीय पक्ष करत आहेत....
4 Feb 2022 9:26 PM IST

राज्यातील वाढत्या महिला अत्याचारावर नियंत्रण आणण्यासाठी राज्य सरकारने आंध्र प्रदेशच्या धर्तीवर 'शक्ती' कायदा मागील अधिवेशनात आणला होता. संयुक्त समितीच्या शिफारसी नंतर हा कायदा पुन्हा एकदा विधिमंडळात...
22 Dec 2021 7:37 PM IST

दिल्लीत सत्तेत कुणीही असो महाराष्ट्राशी असलेला दुजाभाव नेहमीचाच असतो. मोदी सरकारचाही त्याला अपवाद नाही, असे माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीवरून उघड होत आहे. वैद्यकीय क्षेत्राच्या सक्षमीकरणासाठी...
16 Dec 2021 4:30 PM IST